तुम्हाला इतकं मोठं व्हायचंय की राग आल्यावर मोबाईल फोडता आला पाहिजे..
तरुणपणात एवढे मॅटर करा कि म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेलं पाहिजे..
आपण फक्त Royal रहायचं मग लोकं झक मारून आपल्या मागेमागे येतात
आमची एण्ट्री आमच्या येण्याने नाय तर जळणाऱ्या लोकांच्या भुंकण्यावरून समजते
कायम एखाद्याच्या मनात उतरा एखाद्याच्या मनातून नाही…
जेव्हा कोण तुम्हाला विचारेल ना काय करतोस तेव्हा सांगा आई बाबांनी नाव दिलंय त्याचा Brand बनवतोय….
तुम्हाला इतकं मोठं व्हायचंय की राग आल्यावर मोबाईल फोडता आला पाहिजे..
तरुणपणात एवढे मॅटर करा कि म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेलं पाहिजे..
आपण फक्त Royal रहायचं मग लोकं झक मारून आपल्या मागेमागे येतात
आमची एण्ट्री आमच्या येण्याने नाय तर जळणाऱ्या लोकांच्या भुंकण्यावरून समजते
कायम एखाद्याच्या मनात उतरा एखाद्याच्या मनातून नाही…
जेव्हा कोण तुम्हाला विचारेल ना काय करतोस तेव्हा सांगा आई बाबांनी नाव दिलंय त्याचा Brand बनवतोय….