मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......

मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......

Share:

More Like This

आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........

महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....

आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ) अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो...... सर्व काही असून नसल्यासारखे वाटते..... आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a lonliness ) कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व काही मिळतं....

आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..

आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........

महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....

आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ) अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो...... सर्व काही असून नसल्यासारखे वाटते..... आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a lonliness ) कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व काही मिळतं....

आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..