दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!

दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!

Share:

More Like This

आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ) अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो...... सर्व काही असून नसल्यासारखे वाटते..... आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a lonliness ) कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व काही मिळतं....

विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!

का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..

प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..

छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....

आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ) अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो...... सर्व काही असून नसल्यासारखे वाटते..... आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a lonliness ) कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व काही मिळतं....

विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!

का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..

प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..

छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....