विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!

विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!

Share:

More Like This

विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......

आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!

आठवण ...., आठवण आहे...., तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही .., तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

आज तुझी खूप आठवण आली, म्हणून मुद्दामच मोबाइल काढला, तुझा जुना नंबर शोधून, बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला, नंबर अन अवेलेबल दाखवत होता, इथे श्वास सारखा फुलत होता, का माहित नाही कसतरीच झालेलं, मनात सारखं काहीतरी चाल्लेल, हो तिथेच गेलेलो मी, जिथे पहिल्यांदा भेटलो होतो, नजरेला नजरा देत, एकत्र राहणार बोललो होतो, तू मात्र निघून गेलीस, पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय, मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय, तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय..

विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......

आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!

आठवण ...., आठवण आहे...., तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही .., तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

आज तुझी खूप आठवण आली, म्हणून मुद्दामच मोबाइल काढला, तुझा जुना नंबर शोधून, बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला, नंबर अन अवेलेबल दाखवत होता, इथे श्वास सारखा फुलत होता, का माहित नाही कसतरीच झालेलं, मनात सारखं काहीतरी चाल्लेल, हो तिथेच गेलेलो मी, जिथे पहिल्यांदा भेटलो होतो, नजरेला नजरा देत, एकत्र राहणार बोललो होतो, तू मात्र निघून गेलीस, पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय, मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय, तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय..