छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....
महिण्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....
महिण्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला