तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...
विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......
घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
तू नाही भेटत, याचे नाही काहीच दु:ख मला.. तू नाहीस तरी, तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..? माहीत आहे आठवणी, तुझी जागा नाही घेऊ शकत.. पण तुझ्याविना, मी जगु ही नाही शकत..
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...
विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......
घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
तू नाही भेटत, याचे नाही काहीच दु:ख मला.. तू नाहीस तरी, तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..? माहीत आहे आठवणी, तुझी जागा नाही घेऊ शकत.. पण तुझ्याविना, मी जगु ही नाही शकत..
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..