असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
आठवण ...., आठवण आहे...., तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही .., तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते
आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...
असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
आठवण ...., आठवण आहे...., तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही .., तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते
आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...