रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

Share:

More Like This

दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u

अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??

दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...

आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय..

सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u

अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??

दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...

आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय..

सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.