आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..
रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..
तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..
रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..
तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली