पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
तुझ्या पासून असं दूर होताना डोळ्यात पाणी आल ... तू दुसरीचा ऐकून काळ्जाच पण पाणी झाल .... मला माहित आहे तू तुझ्या मनाचा राजा आहेस ... पण तुला माहित नाही की....कि..., तू माझ्या डोळ्यातले पाणी आहेस .. माझ्या हृदयाचे स्पंदन आहेस... माझा श्वास आहेस... विसरावे तुला म्हणते रोज... खूप प्रयत्न करते... पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवते .. बस तुलाच आठवते...
नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?
तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही..... का करतो मी असे वेड्यासारखा, माझे वागणे तुला जरा देखील समजत नाही..... आधीन झालोय गं मी तुझा, तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही..... नेहमी तुझाच विचार करत असतो, माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही..... फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या, तु शोधुनही मला सापडत नाही..... आता नाहीच सहन होत, मला एक क्षणही दुरावा तुझा..... काय करु काय सांगु मी तुला, तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही...
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
तुझ्या पासून असं दूर होताना डोळ्यात पाणी आल ... तू दुसरीचा ऐकून काळ्जाच पण पाणी झाल .... मला माहित आहे तू तुझ्या मनाचा राजा आहेस ... पण तुला माहित नाही की....कि..., तू माझ्या डोळ्यातले पाणी आहेस .. माझ्या हृदयाचे स्पंदन आहेस... माझा श्वास आहेस... विसरावे तुला म्हणते रोज... खूप प्रयत्न करते... पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवते .. बस तुलाच आठवते...
नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?
तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही..... का करतो मी असे वेड्यासारखा, माझे वागणे तुला जरा देखील समजत नाही..... आधीन झालोय गं मी तुझा, तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही..... नेहमी तुझाच विचार करत असतो, माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही..... फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या, तु शोधुनही मला सापडत नाही..... आता नाहीच सहन होत, मला एक क्षणही दुरावा तुझा..... काय करु काय सांगु मी तुला, तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही...
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..