रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

Share:

More Like This

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

तू नाही भेटत, याचे नाही काहीच दु:ख मला.. तू नाहीस तरी, तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..? माहीत आहे आठवणी, तुझी जागा नाही घेऊ शकत.. पण तुझ्याविना, मी जगु ही नाही शकत..

तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....

तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही..... का करतो मी असे वेड्यासारखा, माझे वागणे तुला जरा देखील समजत नाही..... आधीन झालोय गं मी तुझा, तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही..... नेहमी तुझाच विचार करत असतो, माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही..... फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या, तु शोधुनही मला सापडत नाही..... आता नाहीच सहन होत, मला एक क्षणही दुरावा तुझा..... काय करु काय सांगु मी तुला, तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही...

मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

तू नाही भेटत, याचे नाही काहीच दु:ख मला.. तू नाहीस तरी, तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..? माहीत आहे आठवणी, तुझी जागा नाही घेऊ शकत.. पण तुझ्याविना, मी जगु ही नाही शकत..

तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....

तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही..... का करतो मी असे वेड्यासारखा, माझे वागणे तुला जरा देखील समजत नाही..... आधीन झालोय गं मी तुझा, तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही..... नेहमी तुझाच विचार करत असतो, माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही..... फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या, तु शोधुनही मला सापडत नाही..... आता नाहीच सहन होत, मला एक क्षणही दुरावा तुझा..... काय करु काय सांगु मी तुला, तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही...

मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........