रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

Share:

More Like This

आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....??? तुझ्या इतक समजून घेणारा मला दुसरा कोणी मिळेल का..??? आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....?? तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस...... तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?

तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल... पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन तेव्हा तुझी आठवण येईल... संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल... पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल... जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल...

तुझीच साथ हवी आहे...... तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे, खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे, पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे, मी आता खरंच एकाकी आहे, पण..... मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...

तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..

तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते

घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...

आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....??? तुझ्या इतक समजून घेणारा मला दुसरा कोणी मिळेल का..??? आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....?? तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस...... तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?

तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल... पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन तेव्हा तुझी आठवण येईल... संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल... पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल... जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल...

तुझीच साथ हवी आहे...... तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे, खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे, पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे, मी आता खरंच एकाकी आहे, पण..... मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...

तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..

तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते

घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...