मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......
वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!
कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं.. आपले असे कुणी अवचित समोर यावं.. झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं.. खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..
आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....??? तुझ्या इतक समजून घेणारा मला दुसरा कोणी मिळेल का..??? आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....?? तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस...... तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?
तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..
मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......
वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!
कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं.. आपले असे कुणी अवचित समोर यावं.. झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं.. खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..
आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....??? तुझ्या इतक समजून घेणारा मला दुसरा कोणी मिळेल का..??? आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....?? तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस...... तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?
तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..