तुझ्या आठवणीना पडद्याआड करण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न शेवटी अयशस्वीच ठरला, वाटले होते आता तुला सहजपणे विसरू शकेन, पण शेवटी तुझ्या आठवणीत माझा प्रत्येक अश्रू कोरडाच राहिला....
मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........
प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...
नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील...
तुझ्या आठवणीना पडद्याआड करण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न शेवटी अयशस्वीच ठरला, वाटले होते आता तुला सहजपणे विसरू शकेन, पण शेवटी तुझ्या आठवणीत माझा प्रत्येक अश्रू कोरडाच राहिला....
मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........
प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...
नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील...