रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

Share:

More Like This

मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........

एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!

आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला

अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......

सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........

एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!

आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला

अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......

सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.