आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ) अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो...... सर्व काही असून नसल्यासारखे वाटते..... आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a lonliness ) कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व काही मिळतं....
कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
जागेपणी प्रखर जिची आठवण येते झोपेतही माझ्या ती स्वप्नांमद्दे येते ! मिटलेल्या ओठांनी ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी प्रेमाची तर छेडते गालावरील लाली पुन्हा पुसून घेते मला पहातच ती पुन्हा पुन्हा लाजते..
मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........
आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........
आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ) अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो...... सर्व काही असून नसल्यासारखे वाटते..... आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a lonliness ) कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व काही मिळतं....
कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
जागेपणी प्रखर जिची आठवण येते झोपेतही माझ्या ती स्वप्नांमद्दे येते ! मिटलेल्या ओठांनी ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी प्रेमाची तर छेडते गालावरील लाली पुन्हा पुसून घेते मला पहातच ती पुन्हा पुन्हा लाजते..
मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........
आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........