आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक एवढाच आहे की..? झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत.. आणि. डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत....
आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला
मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........
का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..
नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?
आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक एवढाच आहे की..? झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत.. आणि. डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत....
आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला
मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........
का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..
नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?