रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

Share:

More Like This

कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "

दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...

तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...

तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..

आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .

कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "

दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...

तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...

तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..

आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .