तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल... पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन तेव्हा तुझी आठवण येईल... संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल... पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल... जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल...
महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..
कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......
तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल... पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन तेव्हा तुझी आठवण येईल... संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल... पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल... जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल...
महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..
कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......