आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..