आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??
महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!!!!!!!
अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..
तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??
महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!!!!!!!
अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..
तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..