सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...
एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...
एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!