रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

Share:

More Like This

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

जागेपणी प्रखर जिची आठवण येते झोपेतही माझ्या ती स्वप्नांमद्दे येते ! मिटलेल्या ओठांनी ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी प्रेमाची तर छेडते गालावरील लाली पुन्हा पुसून घेते मला पहातच ती पुन्हा पुन्हा लाजते..

तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..

आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..

आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला

असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

जागेपणी प्रखर जिची आठवण येते झोपेतही माझ्या ती स्वप्नांमद्दे येते ! मिटलेल्या ओठांनी ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी प्रेमाची तर छेडते गालावरील लाली पुन्हा पुसून घेते मला पहातच ती पुन्हा पुन्हा लाजते..

तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..

आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..

आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला

असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!