दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!
आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..
विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!
तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?
दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!
आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..
विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!
तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?