तुझीच साथ हवी आहे...... तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे, खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे, पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे, मी आता खरंच एकाकी आहे, पण..... मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.
आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.
आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.