मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........

मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........

Share:

More Like This

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....

तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही..... का करतो मी असे वेड्यासारखा, माझे वागणे तुला जरा देखील समजत नाही..... आधीन झालोय गं मी तुझा, तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही..... नेहमी तुझाच विचार करत असतो, माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही..... फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या, तु शोधुनही मला सापडत नाही..... आता नाहीच सहन होत, मला एक क्षणही दुरावा तुझा..... काय करु काय सांगु मी तुला, तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही...

तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..

घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...

तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....

तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही..... का करतो मी असे वेड्यासारखा, माझे वागणे तुला जरा देखील समजत नाही..... आधीन झालोय गं मी तुझा, तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही..... नेहमी तुझाच विचार करत असतो, माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही..... फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या, तु शोधुनही मला सापडत नाही..... आता नाहीच सहन होत, मला एक क्षणही दुरावा तुझा..... काय करु काय सांगु मी तुला, तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही...

तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..

घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...

तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....