वेड लागले आहे तुझ्या भेटीचे.. तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे.. आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी.. हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी..

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे.. तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे.. आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी.. हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी..

Share:

More Like This

दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!

आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....

दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u

मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......

तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..

दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!

आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....

दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u

मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......

तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..