आज मला खूप एकट वाटतय..., कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..., कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..., अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय.... आज परत एकदा त्याला पहावस वाटतय..., त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय..., त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन..., थोडा चालावस वाटतय.... आज मला खूप खूप रडावस वाटतय...., स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...., भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय...., अन आपलं कोणीच नाही..., म्हणून..., स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय... आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय.... फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!

आज मला खूप एकट वाटतय..., कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..., कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..., अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय.... आज परत एकदा त्याला पहावस वाटतय..., त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय..., त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन..., थोडा चालावस वाटतय.... आज मला खूप खूप रडावस वाटतय...., स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...., भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय...., अन आपलं कोणीच नाही..., म्हणून..., स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय... आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय.... फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!

Share:

More Like This

आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......

नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?

आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......

नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?