आज मला खूप एकट वाटतय..., कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..., कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..., अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय.... आज परत एकदा त्याला पहावस वाटतय..., त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय..., त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन..., थोडा चालावस वाटतय.... आज मला खूप खूप रडावस वाटतय...., स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...., भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय...., अन आपलं कोणीच नाही..., म्हणून..., स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय... आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय.... फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!

आज मला खूप एकट वाटतय..., कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..., कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..., अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय.... आज परत एकदा त्याला पहावस वाटतय..., त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय..., त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन..., थोडा चालावस वाटतय.... आज मला खूप खूप रडावस वाटतय...., स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...., भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय...., अन आपलं कोणीच नाही..., म्हणून..., स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय... आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय.... फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!

Share:

More Like This

जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??

कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "

का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..

तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....

जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??

कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "

का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..

तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....