आज मला खूप एकट वाटतय..., कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..., कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..., अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय.... आज परत एकदा त्याला पहावस वाटतय..., त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय..., त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन..., थोडा चालावस वाटतय.... आज मला खूप खूप रडावस वाटतय...., स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...., भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय...., अन आपलं कोणीच नाही..., म्हणून..., स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय... आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय.... फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं.. आपले असे कुणी अवचित समोर यावं.. झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं.. खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..
वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं.. आपले असे कुणी अवचित समोर यावं.. झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं.. खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..
वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली