जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…
आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…
"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you
आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले तरिही पुन्हा तेच झाले सर्व जुने पुन्हा नवे झाले.. कुणी नाही तु माझी मनाला माझ्य खुप समजावले तरिही पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना उदास झाले.. जगायचे आयुश्य सुखात अनेकांनी सांगुन पाहिले तरिहि पुन्हा तेच झाले तुझ्याविना हे आयुश्यच नकोसे झाले..
आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..
गरज आहे आज मला.. त्या तुझ्या आधाराची अडखळनारे पाऊल माझे सावरणाऱ्या तुझ्या हातांची गरज आहे आज मला... त्या तूझ्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची गरज आहे आज मला.. त्या तुझ्या कोमल प्रीतीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजहि मला.. माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटताच तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे... मला तुझी खूप आठवण येते .....
जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…
आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…
"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you
आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले तरिही पुन्हा तेच झाले सर्व जुने पुन्हा नवे झाले.. कुणी नाही तु माझी मनाला माझ्य खुप समजावले तरिही पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना उदास झाले.. जगायचे आयुश्य सुखात अनेकांनी सांगुन पाहिले तरिहि पुन्हा तेच झाले तुझ्याविना हे आयुश्यच नकोसे झाले..
आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..
गरज आहे आज मला.. त्या तुझ्या आधाराची अडखळनारे पाऊल माझे सावरणाऱ्या तुझ्या हातांची गरज आहे आज मला... त्या तूझ्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची गरज आहे आज मला.. त्या तुझ्या कोमल प्रीतीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजहि मला.. माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटताच तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे... मला तुझी खूप आठवण येते .....