"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you
आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..
जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
आज माझ्या डोळयांच आणि हृदयाच कडाक्याचं भांडण झालं आहे भांडणाचे कारण म्हणजे ," नेहमी तू हृदयात राहतोस , पण ह्या नाजूक आसुसलेल्या डोळ्यांमध्ये मात्र कधीच नसतोस "
माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…
"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you
आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..
जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
आज माझ्या डोळयांच आणि हृदयाच कडाक्याचं भांडण झालं आहे भांडणाचे कारण म्हणजे ," नेहमी तू हृदयात राहतोस , पण ह्या नाजूक आसुसलेल्या डोळ्यांमध्ये मात्र कधीच नसतोस "
माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…