माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय, पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!!!
"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you
आज असं वाटतंय की तू आज माझ्या Life मध्ये, हवा होतास…
कधी तरी मन उदास होते, हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते, आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू, जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…
माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय, पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!!!
"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you
आज असं वाटतंय की तू आज माझ्या Life मध्ये, हवा होतास…
कधी तरी मन उदास होते, हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते, आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू, जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…