विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...