कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

Share:

More Like This

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

तुम्ही एखाद्या विचारात अडकून राहू नका, एखाद्या नात्यात अडकून राहू नका, एखाद्या दिशेत स्वत:ला उगाच साचेबद्ध करून ठेवू नका. मलाच "अमुकतमुक इतकंच येत", माझ्याच्याने अमुकतमुक सवय सुटणार नाही, मी अमुकतमुक गोष्टीच करत असतो; ही अशी काही किचकट लेबल्स लावून अन स्वत:च्या व्यक्तीमत्वाला संपवणाऱ्या नात्यात जर अडकून राहिलो तर आपला स्वभाव नैराश्यात गुरफट जातो. त्यामुळे या गोष्टी प्रामुख्याने शक्यतो टाळा.

अंशुलिखित

संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.

अंशुलिखित

बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.

अंशुलिखित

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

तुम्ही एखाद्या विचारात अडकून राहू नका, एखाद्या नात्यात अडकून राहू नका, एखाद्या दिशेत स्वत:ला उगाच साचेबद्ध करून ठेवू नका. मलाच "अमुकतमुक इतकंच येत", माझ्याच्याने अमुकतमुक सवय सुटणार नाही, मी अमुकतमुक गोष्टीच करत असतो; ही अशी काही किचकट लेबल्स लावून अन स्वत:च्या व्यक्तीमत्वाला संपवणाऱ्या नात्यात जर अडकून राहिलो तर आपला स्वभाव नैराश्यात गुरफट जातो. त्यामुळे या गोष्टी प्रामुख्याने शक्यतो टाळा.

अंशुलिखित

संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.

अंशुलिखित

बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.

अंशुलिखित

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.