कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

Share:

More Like This

तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.

किरण पवार (अंशु)

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.

किरण पवार (अंशु)

जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...

तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.

किरण पवार

तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.

किरण पवार (अंशु)

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.

किरण पवार (अंशु)

जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...

तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.

किरण पवार