ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.