अनेकदा तुम्हाला तुमच्यात असलेल्या खास गुणांना वेळोवेळी विकसित करत चलावं लागतं. अनेकदा असं होतं की काही गुण तुमचे जवळचे लोक तुम्हाला सांगतात तेव्हा ते तुम्हालाच चकीत वाटू लागतं. तर अशावेळी तुम्ही त्या खास गुणांना शोधलं पाहिजे अन सहजता येईल असा त्यांचा रोज वापर करून त्यांना स्विकारलं पाहिजे.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.
गोष्ट लहान वा मोठी कशा पद्धतीची जरी असली तरी आपण किती आत्मियतेने त्या गोष्टीला निभावतो हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे अहंकार न येऊ देता, सर्व बाबतीत "विनम्र राहणं" फार जिकारीचं व यशस्वी बनून राहण्याचं एकमात्र टॉनिक असतं.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.
अनेकदा तुम्हाला तुमच्यात असलेल्या खास गुणांना वेळोवेळी विकसित करत चलावं लागतं. अनेकदा असं होतं की काही गुण तुमचे जवळचे लोक तुम्हाला सांगतात तेव्हा ते तुम्हालाच चकीत वाटू लागतं. तर अशावेळी तुम्ही त्या खास गुणांना शोधलं पाहिजे अन सहजता येईल असा त्यांचा रोज वापर करून त्यांना स्विकारलं पाहिजे.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.
गोष्ट लहान वा मोठी कशा पद्धतीची जरी असली तरी आपण किती आत्मियतेने त्या गोष्टीला निभावतो हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे अहंकार न येऊ देता, सर्व बाबतीत "विनम्र राहणं" फार जिकारीचं व यशस्वी बनून राहण्याचं एकमात्र टॉनिक असतं.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.