कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

Share:

More Like This

उठा आणि संघर्ष करा!

माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..

रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.

किरण पवार (निनावी)

अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.

किरण पवार

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

उठा आणि संघर्ष करा!

माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..

रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.

किरण पवार (निनावी)

अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.

किरण पवार

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.