सत्य हि अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामूळे तात्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

सत्य हि अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामूळे तात्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

Share:

More Like This

#स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून #लहान राहिलेलं कधीची चांगल.

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे...

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते

जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.

नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

#स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून #लहान राहिलेलं कधीची चांगल.

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे...

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते

जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.

नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.