सत्य हि अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामूळे तात्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

सत्य हि अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामूळे तात्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

Share:

More Like This

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.

जीवनात दोनच मित्र कमवा…. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल. आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका… स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

दु:खाशी दोन हात केल्याशिवाय सुख मिळत नाही.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.

जीवनात दोनच मित्र कमवा…. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल. आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका… स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

दु:खाशी दोन हात केल्याशिवाय सुख मिळत नाही.