संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.