चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतालाच चालावे लागते.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतालाच चालावे लागते.

Share:

More Like This

स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार

तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.

अंशुलिखित

तुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या.

अंशुलिखित

स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार

तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.

अंशुलिखित

तुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या.

अंशुलिखित