माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे,
हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’
दूर दूर माज्या स्वप्नामध्ये, एकदा तरी चालून येशील का….जग आज वेगळे असेल तुझे, स्वप्नात तरी माझी होशील का?
कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.
“तुझ्या डोळयात पाणी येईल, असे मी कधीही वागणार नाही, कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..”
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे,
हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’
दूर दूर माज्या स्वप्नामध्ये, एकदा तरी चालून येशील का….जग आज वेगळे असेल तुझे, स्वप्नात तरी माझी होशील का?
कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.
“तुझ्या डोळयात पाणी येईल, असे मी कधीही वागणार नाही, कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..”