प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
प्रश्न साधाच आहे पण उत्तर देता येत नाही कारण… काळ वाहून गेला तरी प्रेम काही वाहत नाही आणि, विसरू म्हणूनही पाहिलं प्रेम सहज विसराल जात नाही… खर न?
जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…
साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.
जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर… मग दुसरं प्रेम निवडा… कारण… जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर… दुसर प्रेम झालाच नसत!!!
प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
प्रश्न साधाच आहे पण उत्तर देता येत नाही कारण… काळ वाहून गेला तरी प्रेम काही वाहत नाही आणि, विसरू म्हणूनही पाहिलं प्रेम सहज विसराल जात नाही… खर न?
जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…
साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.
जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर… मग दुसरं प्रेम निवडा… कारण… जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर… दुसर प्रेम झालाच नसत!!!