किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार…
प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे…
आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचं पाहिलं नाही शेवटच प्रेम तुझ व्हायचंय.
माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.
म्हणून प्रेम कधी मिळत ते समोरच्याच्या मनात असावं लागत आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत.
किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार…
प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे…
आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचं पाहिलं नाही शेवटच प्रेम तुझ व्हायचंय.
माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.
म्हणून प्रेम कधी मिळत ते समोरच्याच्या मनात असावं लागत आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत.