“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटलं पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”
कधी सकाळी आठवण येतेस, कधी संध्याकाळी आठवण येतेस, कधी कधी एवढे आठवण येता कि, आरसा आम्ही बघतो, आणि दिसतेस तू.
माझ्या प्रत्येक Problem ची Solution आहेस तू, माझ्या Life ची Need आहेस तू , माझ्या जगण्याचे Reason आहेस तू, अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू.
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
मला फक्त तुला हसताना बघायचंय, मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.
प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज
“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटलं पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”
कधी सकाळी आठवण येतेस, कधी संध्याकाळी आठवण येतेस, कधी कधी एवढे आठवण येता कि, आरसा आम्ही बघतो, आणि दिसतेस तू.
माझ्या प्रत्येक Problem ची Solution आहेस तू, माझ्या Life ची Need आहेस तू , माझ्या जगण्याचे Reason आहेस तू, अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू.
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
मला फक्त तुला हसताना बघायचंय, मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.
प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज