हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

Share:

More Like This

खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.

किरण पवार (अंशु)

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...

तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.

अंशुलिखित

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आयुष्याला खळखळाट असण्याऐवजी संथता आणि नितळता असावी; म्हणजे जे शांत आणि कायम स्पष्ट असतं ते स्वभावालाही खुलवतं आणि आपल्याला ध्येयाजवळ जाण्यात मदतही करतं. स्वभाव हादेखील एक अप्रतिम दागिना आहे, ज्याने जग जिंकता येऊ शकतं.

किरण पवार

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.

किरण पवार (अंशु)

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...

तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.

अंशुलिखित

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आयुष्याला खळखळाट असण्याऐवजी संथता आणि नितळता असावी; म्हणजे जे शांत आणि कायम स्पष्ट असतं ते स्वभावालाही खुलवतं आणि आपल्याला ध्येयाजवळ जाण्यात मदतही करतं. स्वभाव हादेखील एक अप्रतिम दागिना आहे, ज्याने जग जिंकता येऊ शकतं.

किरण पवार

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.