जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा , स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
मणसाला स्वत:चा “photo” का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
स्वत:च आत्मपरीक्षण काही ठराविक नियमांच्या आधारे करायचं असतं. त्यासाठी आवश्यक ते तर्क, नियम, कटीबद्ध शिस्त वगैरेंची परिसिमा स्वत: ठरवून योग्यरित्या त्या दिशेत अवलंब करत आत्मपरीक्षण करावे.
जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा , स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
मणसाला स्वत:चा “photo” का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
स्वत:च आत्मपरीक्षण काही ठराविक नियमांच्या आधारे करायचं असतं. त्यासाठी आवश्यक ते तर्क, नियम, कटीबद्ध शिस्त वगैरेंची परिसिमा स्वत: ठरवून योग्यरित्या त्या दिशेत अवलंब करत आत्मपरीक्षण करावे.