घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.
“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.
“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.