हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

Share:

More Like This

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.

अंशुलिखित

तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.

किरण पवार (अंशु)

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.

अंशुलिखित

तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.

किरण पवार (अंशु)

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.