जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

Share:

More Like This

"संयम" या शब्दाइतकी जमेची दुसरी कोणतीही बाजू नाही. तुम्ही आपल्या आत धगधगणाऱ्या ज्वालांवर जितका अंकुश ठेवालं आणि त्या ज्वालेला संयम बनवून सातत्याने विजयाकडे जेव्हा एकेक पाऊल टाकालं; तेव्हा भविष्य तुमच्या यशाची हमी नक्कीच तुमच्यासाठी खास राखून ठेवेलं.

किरण पवार

सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.

किरण पवार (अंशु)

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.

अंशुलिखित

"संयम" या शब्दाइतकी जमेची दुसरी कोणतीही बाजू नाही. तुम्ही आपल्या आत धगधगणाऱ्या ज्वालांवर जितका अंकुश ठेवालं आणि त्या ज्वालेला संयम बनवून सातत्याने विजयाकडे जेव्हा एकेक पाऊल टाकालं; तेव्हा भविष्य तुमच्या यशाची हमी नक्कीच तुमच्यासाठी खास राखून ठेवेलं.

किरण पवार

सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.

किरण पवार (अंशु)

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.

अंशुलिखित