स्वत:च आत्मपरीक्षण काही ठराविक नियमांच्या आधारे करायचं असतं. त्यासाठी आवश्यक ते तर्क, नियम, कटीबद्ध शिस्त वगैरेंची परिसिमा स्वत: ठरवून योग्यरित्या त्या दिशेत अवलंब करत आत्मपरीक्षण करावे.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता जिद्दीने कष्ट घेत असताना तुम्हाला तुमच्या "एकाग्रतेच्या" क्षमतेवर उत्तमपणे प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. एकाग्रता असणं अर्थातच त्या कार्यात मग्नता अन त्यातले संपुर्ण आराखडे नाजुकपणे टिपून आपल्यात साठवण्याची क्षमता अधिक हवी. खरतरं एकाग्रतेने तुमच्या कार्यातल्या अनेक बाधाही सहजपणे नष्ट होतात. अवांतर वाचण करणं, आवडत्या गोष्टी करणं यातुन एकाग्रता वाढते.
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.
शारिरीक क्षमता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण प्रत्येक माणसाच्या अंतर्गत शरिरात जो मेंदू असतो तो फार मोठ्या प्रमाणावर युक्तीचा/बुद्धीचा स्त्रोत असतो. मेंदूला जितक्या प्रमाणात तुम्ही रोज माहिती आणि ज्ञानाचा खुराक खाऊ घालालं तितकाच तो बलाढ्य होत जात असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अंतर्गत क्षमतांच्या आधारे कोणताही पण आपल्याला जिंकता येईल इतकं स्वत:ला सक्षम आणि प्रभावी बनवलं पाहिजे.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.
स्वत:च आत्मपरीक्षण काही ठराविक नियमांच्या आधारे करायचं असतं. त्यासाठी आवश्यक ते तर्क, नियम, कटीबद्ध शिस्त वगैरेंची परिसिमा स्वत: ठरवून योग्यरित्या त्या दिशेत अवलंब करत आत्मपरीक्षण करावे.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता जिद्दीने कष्ट घेत असताना तुम्हाला तुमच्या "एकाग्रतेच्या" क्षमतेवर उत्तमपणे प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. एकाग्रता असणं अर्थातच त्या कार्यात मग्नता अन त्यातले संपुर्ण आराखडे नाजुकपणे टिपून आपल्यात साठवण्याची क्षमता अधिक हवी. खरतरं एकाग्रतेने तुमच्या कार्यातल्या अनेक बाधाही सहजपणे नष्ट होतात. अवांतर वाचण करणं, आवडत्या गोष्टी करणं यातुन एकाग्रता वाढते.
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.
शारिरीक क्षमता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण प्रत्येक माणसाच्या अंतर्गत शरिरात जो मेंदू असतो तो फार मोठ्या प्रमाणावर युक्तीचा/बुद्धीचा स्त्रोत असतो. मेंदूला जितक्या प्रमाणात तुम्ही रोज माहिती आणि ज्ञानाचा खुराक खाऊ घालालं तितकाच तो बलाढ्य होत जात असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अंतर्गत क्षमतांच्या आधारे कोणताही पण आपल्याला जिंकता येईल इतकं स्वत:ला सक्षम आणि प्रभावी बनवलं पाहिजे.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.