काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

Share:

More Like This

आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.

अंशुलिखित

मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.

अंशुलिखित

न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.

अनेकदा आपल्याला संयम फार अधिक काळासाठी धरून ठेवता येत नाही. ते अशक्य होऊन बसतं पण या जिवणात चिरकाळ टिकणारं यश मिळवण्याकरता तो संयम तितका अधिक काळ बाळगणं गरजेच असतं. या काळात अपमान, नकारात्मक टोमणे, नको त्या गोष्टींच्या सतत ऐकू येणाऱ्या चर्चा हे सर्व विषप्राशन केल्याप्रमाणे जपुन ठेवावं. एक दिवस ते सर्वच परत करण्याची संधी येणार आहे.

किरण पवार (अंशु)

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.

आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.

अंशुलिखित

मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.

अंशुलिखित

न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.

अनेकदा आपल्याला संयम फार अधिक काळासाठी धरून ठेवता येत नाही. ते अशक्य होऊन बसतं पण या जिवणात चिरकाळ टिकणारं यश मिळवण्याकरता तो संयम तितका अधिक काळ बाळगणं गरजेच असतं. या काळात अपमान, नकारात्मक टोमणे, नको त्या गोष्टींच्या सतत ऐकू येणाऱ्या चर्चा हे सर्व विषप्राशन केल्याप्रमाणे जपुन ठेवावं. एक दिवस ते सर्वच परत करण्याची संधी येणार आहे.

किरण पवार (अंशु)

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.