आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.