काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

Share:

More Like This

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.

किरण पवार

भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.

किरण पवार (अंशु)

काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.

अंशुलिखित

जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.

अंशुलिखित

“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.

किरण पवार

भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.

किरण पवार (अंशु)

काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.

अंशुलिखित

जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.

अंशुलिखित

“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”