जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…