बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
“नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने..”
बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
“नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने..”