सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव