अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात, तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात…
??आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच प्रेम समजायचे असते…
आठवणीत सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळत आहे…
प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल… तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…
माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.
अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात, तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात…
??आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच प्रेम समजायचे असते…
आठवणीत सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळत आहे…
प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल… तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…
माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.