प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.
प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
विखुरलाय मी माझ प्रेम, तुझ्या सर्वाच त्या वाटांववरती…लहारू दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
आता राहवेना मुळीच कसे सांगू हे तुला? दाटून येते आभाळ सारे, दे सोबतीला हात मला…”प्रेम”
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.
प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
विखुरलाय मी माझ प्रेम, तुझ्या सर्वाच त्या वाटांववरती…लहारू दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
आता राहवेना मुळीच कसे सांगू हे तुला? दाटून येते आभाळ सारे, दे सोबतीला हात मला…”प्रेम”