“जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करणं होणार नाही माझ्या कडून बंद.”
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा, कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील…
“प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
दाटून आलेल्या संद्याकाळी, अवचित काहीस ऊन पडत… तसंच काहीसं पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येत!
“जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करणं होणार नाही माझ्या कडून बंद.”
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा, कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील…
“प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
दाटून आलेल्या संद्याकाळी, अवचित काहीस ऊन पडत… तसंच काहीसं पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येत!