प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.
म्हणून प्रेम कधी मिळत ते समोरच्याच्या मनात असावं लागत आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत.
कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी. वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात, तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे…
मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!
नकळतच माझे मन तुझ्याकडे वळते आहे…
“पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार आहे… तु एकदा हा बोल मग आपली साता जन्माची गाठ आहे..”
प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.
म्हणून प्रेम कधी मिळत ते समोरच्याच्या मनात असावं लागत आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत.
कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी. वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात, तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे…
मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!
नकळतच माझे मन तुझ्याकडे वळते आहे…
“पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार आहे… तु एकदा हा बोल मग आपली साता जन्माची गाठ आहे..”