खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली