काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.