प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
प्रेम ज्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो, अणि तोही आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो.
खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…
डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…
डोळ्याने इशारे समजू शकत नाही, ओठानी हृदयाच्या गोष्टी सांगू शकत नाही, आमच्या हृदयातल्या गोष्टी कसं सांगू, कोणी तरी आहे जिच्याशिवाय राहू शकत नाही.
प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
प्रेम ज्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो, अणि तोही आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो.
खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…
डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…
डोळ्याने इशारे समजू शकत नाही, ओठानी हृदयाच्या गोष्टी सांगू शकत नाही, आमच्या हृदयातल्या गोष्टी कसं सांगू, कोणी तरी आहे जिच्याशिवाय राहू शकत नाही.