अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. ??? !! शुभ सकाळ !! ???
खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते... कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात...पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक.. जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना.. शुभ सकाळ
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला ... तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.. ??? !! शुभ सकाळ !! ???
आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच!!!! !! शुभ सकाळ !!
गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही? !! सुप्रभात !!
आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात? ? !! शुभ सकाळ !! ??
अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. ??? !! शुभ सकाळ !! ???
खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते... कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात...पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक.. जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना.. शुभ सकाळ
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला ... तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.. ??? !! शुभ सकाळ !! ???
आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच!!!! !! शुभ सकाळ !!
गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही? !! सुप्रभात !!
आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात? ? !! शुभ सकाळ !! ??