मला हे माहीत नाही , की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे? !! शुभ सकाळ !!

मला हे माहीत नाही , की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे? !! शुभ सकाळ !!

Share:

More Like This

गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही? !! सुप्रभात !!

"मैत्री" म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री एक असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानी "डाव" संभाळायाचा असतो? !! शुभ सकाळ !!

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो? !! शुभ सकाळ !!

प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात परंतु न भेटता दुरून नातं जपन्याला "आयुष्य" म्हणतात? !! शुभ सकाळ !!

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.. ??? !! शुभ सकाळ !! ???

गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही? !! सुप्रभात !!

"मैत्री" म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री एक असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानी "डाव" संभाळायाचा असतो? !! शुभ सकाळ !!

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो? !! शुभ सकाळ !!

प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात परंतु न भेटता दुरून नातं जपन्याला "आयुष्य" म्हणतात? !! शुभ सकाळ !!

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.. ??? !! शुभ सकाळ !! ???