नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.

नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.

Share:

More Like This

माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.

मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.

प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.

खोट बोलणारी माणस कधी खर बोलू शकत नाहीत आणि खर बोलणारी माणस कधी खोट बोलू शकत नाहीत.

स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.

जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात, आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात.

माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.

मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.

प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.

खोट बोलणारी माणस कधी खर बोलू शकत नाहीत आणि खर बोलणारी माणस कधी खोट बोलू शकत नाहीत.

स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.

जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात, आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात.