माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.

माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.

Share:

More Like This

एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.

काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.

श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.

शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.

प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.

तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.

एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.

काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.

श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.

शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.

प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.

तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.