लोक रंग बदलणार्‍या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.

लोक रंग बदलणार्‍या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.

Share:

More Like This

नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.

स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.

माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.

प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.

चाणक्य

जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगल राहील पाहिजे ना वाईट राहील पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहील पाहिजे.

संदीप माहेश्वरी

मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.

नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.

स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.

माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.

प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.

चाणक्य

जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगल राहील पाहिजे ना वाईट राहील पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहील पाहिजे.

संदीप माहेश्वरी

मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.