काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.
श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.
एखाद्याजवळ मनातलं दुख सांगायला जाव म्हटलं तर तो आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो.
या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत आणि न पारखता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकत.
तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.
नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.
काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.
श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.
एखाद्याजवळ मनातलं दुख सांगायला जाव म्हटलं तर तो आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो.
या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत आणि न पारखता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकत.
तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.
नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.