आपली माणस ती नाहीत जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात आपली माणस ती आहेत जी आपल्या दुखात सहभागी होतात.
नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.
प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.
लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.
स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.
काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.
आपली माणस ती नाहीत जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात आपली माणस ती आहेत जी आपल्या दुखात सहभागी होतात.
नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.
प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.
लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.
स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.
काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.