श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.
मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.
स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.
एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.
तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.
शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.
श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.
मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.
स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.
एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.
तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.
शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.