नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

Share:

More Like This

वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.

वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे...

आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.

“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.

वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.

वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे...

आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.

“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.