मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.
शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
एकटे राहण्याने तुम्ही घाबरू शकता पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.
शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
एकटे राहण्याने तुम्ही घाबरू शकता पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.