माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.
कोणाला चुकीचं समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घ्या.
माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.
कोणाला चुकीचं समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घ्या.