?“मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं तिथं असतात भावना जाणून घेणारे सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे भावनांना वाट मोकळी करून देणारे”
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
काही गोष्टी समजण्यासाठी हृदय असावं लागतं तेही तुटलेलं.
खुप विश्वास होता काही लोकांवर पण इतक्या लवकर बदलतील वाटल नव्हतं.
??“अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
?“मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं तिथं असतात भावना जाणून घेणारे सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे भावनांना वाट मोकळी करून देणारे”
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
काही गोष्टी समजण्यासाठी हृदय असावं लागतं तेही तुटलेलं.
खुप विश्वास होता काही लोकांवर पण इतक्या लवकर बदलतील वाटल नव्हतं.
??“अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.