??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
खुप विश्वास होता काही लोकांवर पण इतक्या लवकर बदलतील वाटल नव्हतं.
“खुपदा तू नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.”??
“खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
खुप विश्वास होता काही लोकांवर पण इतक्या लवकर बदलतील वाटल नव्हतं.
“खुपदा तू नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.”??
“खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”