आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.
?“मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं तिथं असतात भावना जाणून घेणारे सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे भावनांना वाट मोकळी करून देणारे”
??“भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..”
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.
?“मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं तिथं असतात भावना जाणून घेणारे सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे भावनांना वाट मोकळी करून देणारे”
??“भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..”
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.