“आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे, दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..”
माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
??“भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.
“आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे, दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..”
माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
??“भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.