पुर्वाग्रह अर्थात एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण केलेला ठराविक दृष्टीकोन, तर मुद्दा असा की पुर्वाग्रह बांधणं व त्यावरून पुढील निर्णय निर्माण करतं हे गणित थोडसं चुकीचं आहे. तुम्ही अनेकदा स्वत:च्या क्षमता, जिद्द, प्रयत्न, काल्पनिकता न वापरता इतरांच्या तुमच्याबद्दल झालेल्या प्रतिमेला खरं समजून स्वत:च्या यशात खोडा मारून घेत असता. अनेकदा असे पुर्वाग्रह समोरच्याबद्दल लावूनही तुम्ही नाती, आपुलकी गमावून इतरांना गृहीत धरू लागता.

पुर्वाग्रह अर्थात एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण केलेला ठराविक दृष्टीकोन, तर मुद्दा असा की पुर्वाग्रह बांधणं व त्यावरून पुढील निर्णय निर्माण करतं हे गणित थोडसं चुकीचं आहे. तुम्ही अनेकदा स्वत:च्या क्षमता, जिद्द, प्रयत्न, काल्पनिकता न वापरता इतरांच्या तुमच्याबद्दल झालेल्या प्रतिमेला खरं समजून स्वत:च्या यशात खोडा मारून घेत असता. अनेकदा असे पुर्वाग्रह समोरच्याबद्दल लावूनही तुम्ही नाती, आपुलकी गमावून इतरांना गृहीत धरू लागता.

किरण पवार (अंशु)
Share:

More Like This

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.

आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसू नका, स्वत:ला इतरांना समजावत बसू नका; ही वेळ कमखर असते. ती अशा लोकांना तुमच्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं.

किरण पवार (अंशु)

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.

आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसू नका, स्वत:ला इतरांना समजावत बसू नका; ही वेळ कमखर असते. ती अशा लोकांना तुमच्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं.

किरण पवार (अंशु)

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.