अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
जिवण उत्कट आहे आणि ध्येयाकडे जायच्या वाटाही अगणित आहेत. त्यामुळे कधी एखादा ठरवलेला मार्ग काही कारणास्तव बंद झालाच तर निरास होऊन त्याची पाटी गिरवत बसण्यात अर्थ राहत नाही. नाउमेद माणसाकडून त्याच्यातली बरीच क्षमता काढून घेते, त्यामुळे संयम बाळगत नव्या दृष्टीकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे.
जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.
यशासाठी एकेक पायरी महत्वाची असते याचा अर्थ असा की तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारं छोट्यातलं छोटं ज्ञान/कोशल्य देखील महत्वाचं असतं. हे अगदीच सोप्पंय, मी सहज करून देईन हा अॅटिट्युड तिथे बाजुला ठेवून प्रत्येक पायरीशी समर्पकरित्या जुळवून घेण्याची क्षमता ठेवता आली पाहिजे.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
जिवण उत्कट आहे आणि ध्येयाकडे जायच्या वाटाही अगणित आहेत. त्यामुळे कधी एखादा ठरवलेला मार्ग काही कारणास्तव बंद झालाच तर निरास होऊन त्याची पाटी गिरवत बसण्यात अर्थ राहत नाही. नाउमेद माणसाकडून त्याच्यातली बरीच क्षमता काढून घेते, त्यामुळे संयम बाळगत नव्या दृष्टीकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे.
जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.
यशासाठी एकेक पायरी महत्वाची असते याचा अर्थ असा की तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारं छोट्यातलं छोटं ज्ञान/कोशल्य देखील महत्वाचं असतं. हे अगदीच सोप्पंय, मी सहज करून देईन हा अॅटिट्युड तिथे बाजुला ठेवून प्रत्येक पायरीशी समर्पकरित्या जुळवून घेण्याची क्षमता ठेवता आली पाहिजे.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.