अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.

अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.

किरण पवार (अंशु)
Share:

More Like This

अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.

किरण पवार (अंशु)

नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसू नका, स्वत:ला इतरांना समजावत बसू नका; ही वेळ कमखर असते. ती अशा लोकांना तुमच्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं.

किरण पवार (अंशु)

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..

प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.

किरण पवार (अंशु)

नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसू नका, स्वत:ला इतरांना समजावत बसू नका; ही वेळ कमखर असते. ती अशा लोकांना तुमच्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं.

किरण पवार (अंशु)

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..

प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)