कधीकधी ध्येयाच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याकरता वाटेत येणारे मिसिंग डॉट्स भरायचे असतात. हे मिसिंग डॉट्स शोधायची दृष्टी थोडी प्रगल्भ करता यायला हवी इतकाचं मुद्दा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गायक व्हायचंय पण त्याआधी थोडेसे गाणे कंपोझ करता येतायेत तर कंपोझिशनमधे इंडस्ट्रीत मोठी जागा रिकामी असेल तर अर्थात ती मिसिंग डॉट आहे. अन तो तात्पुरत्या वेळेकरता तुम्ही भरू शकलात तर पुढे चालून मुख्य गायकी ध्येयही आत्मसात करता येतं. ही टेक्निक विविध क्षेत्रात विविध पद्धतीने वापरावी. अभ्यासात एखादा टॉपिक अधिक मार्कांचा असला अन पर्यायी (ऑप्शनल) दुसरे दोन छोटे टॉपिक त्याच लेव्हलला असतील वा थोडं अधिक असेल तर तेच दोन टॉपिक करणं म्हणजे मिसिंग डॉट्स भरून पुढे जाणं.

कधीकधी ध्येयाच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याकरता वाटेत येणारे मिसिंग डॉट्स भरायचे असतात. हे मिसिंग डॉट्स शोधायची दृष्टी थोडी प्रगल्भ करता यायला हवी इतकाचं मुद्दा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गायक व्हायचंय पण त्याआधी थोडेसे गाणे कंपोझ करता येतायेत तर कंपोझिशनमधे इंडस्ट्रीत मोठी जागा रिकामी असेल तर अर्थात ती मिसिंग डॉट आहे. अन तो तात्पुरत्या वेळेकरता तुम्ही भरू शकलात तर पुढे चालून मुख्य गायकी ध्येयही आत्मसात करता येतं. ही टेक्निक विविध क्षेत्रात विविध पद्धतीने वापरावी. अभ्यासात एखादा टॉपिक अधिक मार्कांचा असला अन पर्यायी (ऑप्शनल) दुसरे दोन छोटे टॉपिक त्याच लेव्हलला असतील वा थोडं अधिक असेल तर तेच दोन टॉपिक करणं म्हणजे मिसिंग डॉट्स भरून पुढे जाणं.

अंशुलिखित
Share:

More Like This

अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.

अंशुलिखित

दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.

किरण पवार

सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.

किरण पवार (अंशु)

खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.

किरण पवार (अंशु)

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”

तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.

किरण पवार (अंशु)

अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.

अंशुलिखित

दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.

किरण पवार

सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.

किरण पवार (अंशु)

खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.

किरण पवार (अंशु)

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”

तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.

किरण पवार (अंशु)