कोणीतरी खर संगीतर होत एकात राहायला शिक म्हणून कारण प्रेम कितीही खर असलं तरी शेवटी साथ जोडून जातच…
जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे कोणाच नसत आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसत!
प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…
प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!!
कधी सकाळी आठवण येतेस, कधी संध्याकाळी आठवण येतेस, कधी कधी एवढे आठवण येता कि, आरसा आम्ही बघतो, आणि दिसतेस तू.
“तुझ्या डोळयात पाणी येईल, असे मी कधीही वागणार नाही, कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..”
कोणीतरी खर संगीतर होत एकात राहायला शिक म्हणून कारण प्रेम कितीही खर असलं तरी शेवटी साथ जोडून जातच…
जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे कोणाच नसत आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसत!
प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…
प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!!
कधी सकाळी आठवण येतेस, कधी संध्याकाळी आठवण येतेस, कधी कधी एवढे आठवण येता कि, आरसा आम्ही बघतो, आणि दिसतेस तू.
“तुझ्या डोळयात पाणी येईल, असे मी कधीही वागणार नाही, कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..”