कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात…
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
अगदीच कठीण नसत कुणालातरी समजून घेण…समजून न घेता काय ते प्रेम करण..खूप सोप असत कुणीतरी आवडन..पण खूप कठीण असतं कुणाच तरी आवडीच होन!
“तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं, मला काही जमत नाही तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही..”
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..
कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात…
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
अगदीच कठीण नसत कुणालातरी समजून घेण…समजून न घेता काय ते प्रेम करण..खूप सोप असत कुणीतरी आवडन..पण खूप कठीण असतं कुणाच तरी आवडीच होन!
“तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं, मला काही जमत नाही तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही..”
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..