ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..

Share:

More Like This

आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी मझी मैत्रि अशी असावी.

कोणी कितीही बोललं तरी,कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी मित्रांची साथ कधी सोडायची नाही

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे. त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव, आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या, एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र, फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे, आणि मित्र मिळाले हाणामारीचे.

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.

देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव.. जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव.

आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी मझी मैत्रि अशी असावी.

कोणी कितीही बोललं तरी,कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी मित्रांची साथ कधी सोडायची नाही

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे. त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव, आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या, एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र, फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे, आणि मित्र मिळाले हाणामारीचे.

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.

देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव.. जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव.